Sunday 28 July 2013

मानवांचे अहित करून स्वस्वार्थ साधणारे जातीयवादी, धर्मवादी, आतंकवादी, नक्षलवादी असोत किंवा दरोडेखोर, भ्रष्टाचारी, बलत्कारी, खुनी, दंगली घडविणारे, फसवणूक, भेसळ करणारे असोत हे सर्वच कोणत्या ना कोणत्या धर्माला व ईश्वराला मानणारेच असतात. त्यांची देवा -धर्मावर असिम श्रद्धा असते. तेंव्हा धर्मावर प्रेम करणारे धार्मिक आणि देवावर श्रद्धा असणारे श्रद्धाळू चांगले संसंकारित असतात, मानवतावादी असतात असे कोणत्या प्रमाणाच्या आधारावर म्हणावे ? 
जे ईश्वरास मानतात. त्यावर अतुट श्रद्धा ठेवतात . त्यास राञंदिवस भजतात -पुजतात. ते सर्व जीवनात सदासर्वकाळ सुखी व आनंदी असतात आणि असे न करणारे दुःखी असतात याचे आधारभूत प्रमाण तरी कोणते ?
अपघाताने, विविध दुर्धर लहान मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे ९९.९९% रोगी हे ईश्वरावर धर्मावर , अध्यात्मावर दृढ श्रद्धा ठेवणारे असूनही दवाखान्यात भरती का असतात ? नैसर्गिक आपत्तीत मरणारे व पंगुत्व आलेले निराळेच.
ज्या व्यक्ती कोणत्याही देव -धर्माला मानीत नाहीत त्यांना नास्तिक व धर्मद्रोही ठरविल्या जाते. परंतु अशी व्यक्तीच निस्वार्थी व ख-या अर्थाने मानवतावादी असतात. जेव्हा -जेव्हा व्यक्ती ही देवाची व धर्माची नाळ तोडत जाते ; तेव्हा - तेव्हा ती अधिकाधिक मानवाच्या जवळ जाते आणि ख-या अर्थाने मानवतादी बनत असते .

भारतात जेवढ्या शाळा नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीने गावोगावी मंदिरांची भरमार आहे. भारताची प्रगती खरंच मंदिरं बांदल्याने होणार की शाळा बांधल्याने ? भारताचे भविष्य घडवणा-या शाळा -विद्यार्थ्यांना ऊन - वारा - पाऊस यांची झळ ; आणि देवांसाठी व बुवा, बापू, साध्विंसाठी पंचतारांकित मंदिरं व आश्रम ही या देशाची विसंगती. सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थळांवर शासनाने 80G नुसार कर सवलत न देता त्यावर कर आकारायला हवा.तो पैसा त्या त्या धर्मातील लोकांच्या कल्याणासाठी खर्च करायला हवा.
मानवाच्या सर्वांगीण ऊन्नती साधण्याचा प्रथम मार्ग शिक्षण होय. म्हणून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. निरक्षरता ही राष्ट्र -हासाचे धोतक आहे ना की प्रगतीचे.
निर्जीव दगडांच्या मुर्तीसाठी मंदिरं बांधण्याऐवजी जिवंत ह्रदयाच्या मानवांच्या अपत्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शाळा बांधा ! देवाचे भक्त बनण्यापेक्षा विद्येचे उपासक व्हा !

होमेश भुजाडे
नागपूर 


Friday 26 July 2013


क्या आप यकीन कर सकते हैं कि गुलाम भारत में अंग्रेज सरकार को कोई भारतीय महाराजा कर्ज भी दे सकता है।
वो भी थोड़ा-बहुत नहीं पूरे एक करोड़ रुपए का। जी हां यह पूरी तरह सच है और इतिहास के पन्नों में दर्ज भी है।
इंदौर के होलकर राजवंश के महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय ने ब्रिटिश गर्वनर को इंदौर के आसपास रेलवे के तीन सेक्शन को जोडऩे के लिए रेलवे लाइन बिछाने के लिए एक करोड़ रुपए का कर्ज दिया था।ब्रिटिश गर्वनर ने महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय से 1869 में एक करोड़ रुपए का कर्ज लिया था।25 मई 1870 को शिमला में वायसरॉय और गर्वनर जनरल इन कौंसिल ने इस समझौते पर मुहर लगाई थी।पूरे जिले में रेलवे लाइन की कुल लंबाई 117.53 किमी थी। जो रेलवे के तीन सेक्शन इंदौर-खंडवा, इंदौर-रतलाम-अजमेर और इंदौर- देवास-उज्जैन में बंटी थी।होलकरों से कर्ज लेने के बाद अंग्रेजों ने 1869 में खंडवा-इंदौर रेलवे लाइन का निर्माण किया। बाद में इस रेललाइन को होलकर स्टेट रेलवे कहा जाने लगा।इंदौर में टेस्टिंग के लिए पहला रेलवे इंजन हाथियों द्वारा खींचकर ट्रैक तक लाया गया था।1877 में रेलवे पूरी तरह काम करने लगी थी।
महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।
महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल की1877 में रेलवे पूरी तरह काम करने लगी थी।महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।
महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल कीमहाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल कीमहाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल की


यह कर्ज 101 वर्ष के लिए 4.5 प्रतिशत वार्षिक ब्याज पर दिया गया था। जमीन पूरी तरह नि:शुल्क मुहैया कराई गई थी।

Thursday 25 July 2013



शिवप्रेमी होळकर घराणे व वाघ्याचे
 स्मारक
ईग्रज सरकारने PWD चे ईजिनीयर एफ.डी.कँम्पबेल चे रिपोर्टवर वार्षीक ५ रूपये देखभाल दुरूस्ती खर्च शिवरायांचे समाधीसाठी लॉर्ड रे चे काळात मंजूर झाला.३० मे १८९५ रोजी सेनापती दाभाडे व लोकमान्य टिळकानी हिराबागेत मोठी सभा घेतली.स्वराज्यासाठी गणेशोत्वाबरोबर शिवजयंतीचे जागरणासाठी रायगडावरील शिवसमाधीसाठी पुण्यातील कॉग्रेस अधिवेशनात रे मार्केटमध्ये २९ डिसेबर १८९६ रोजी सुरेद्रनाथ बँनर्जी,प.मदनमोहन मालविय, लो.टिळक यांचे उपस्थितीत श्री शिवाजी फंड शिवजयंत्या शिवरायांचा स्वराज्याचा विचार प्रसार,ईग्रंजानी १८१८ साली रायगड उध्दवस्त केलेने दुर्लक्षित झालेली समाधीजिनोध्दार यासाठी सुरू केला.पुढे वेदोक्त प्रकरणात टिळकानी जातियवादी भुमिका घेतल्याने महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राम्हणेतर चळवळीने जन्म घेतला.

शिवरायांच्या रक्ताचे नसले तरी कार्याचे वारस
होळकर घराणे व वाघ्याचे स्मारक
----- या तुफानी धनगर सेनेने ३ जिल्ह्यापुरते राहिलेले हिंदवी स्वराज्य उत्तरेतल्या पाल,बघेल,गडरिया,रब्बारी,या धनगर बहूभाषिक नातेवाईक सैन्याच्य मदतीने ८६ जिल्ह्यापर्यत सर्व ५२ लढाया जिकणार्या मल्हारराव होळकर या धनगर विराने वाढवले .म्हणूनच छ पहिला शाहू यानी मल्हारराव होळकर यानां तत्कालीन राज्य व्यवस्थेतील २ क्रमाकाचे पद देऊन गौरवलशहाजहा ,े.औरगजेब स्वत:प्रथम सुभेदारहोते. व पुढ तेे बादशहा झाले.होळकरांच्या विजयी घौडदौडीवर खुष होऊन मल्हारबाबा होळकर सतत मृत्युच्याछायेखाली हिंदवी स्वराज्यकामी वावरत असल्याने छ.शाहूनी मल्हारराव होळकरांचेच फ्क्त पत्नीचे नावे ३३ मोठ्या गावासह खाजगीचे राज्य दिले .असा मान खुद्द छत्रपती वा पेशवे घराण्यातील स्त्रियांनादेखल दिला गेलेला नाही.यावरूनच हिंदवी स्वराज्यकामी धनगर होळकर सैन्याच्या भिमपराक्रमाची साक्ष पटते.



मेढपाळीतील सपाट प्रदेशातील मेढपाळीच्या ञानातून सपाट प्रदेशातील जमिनीतील खाचखळगे,चढउतार,लपण्याच्या जागा भटके जिवनामुळे कमितकमी गरजामध्ये जगण,प्रत्येक वनस्पतीत औषधी गुण आहेत त्याचा आर्क धनगरांना शेळ्यामेढ्याच्या दुधातुन मिळत आसल्याने प्रचंड मोठी रोगप्रतिकारक शक्ती ,काटकपणा,जातीवंत खरेपणा,उघड्या जंगल दर्याखोरे,माळरान ,निसर्गाच्या लहरीपणाचा अभ्यास ,पुर्वी शेतकरी पंचक्रोशी पुरतेच रोटीबेटी व्यवहार करत.मात्र मेढपाळ धनगर मेढपाळीसाठी सहज.प्रत्येक वर्षी -५००किलोमिटर सहज फिरतात पायी फिरण्यातुन झालेला अभ्यास

घोंगडी थंडी,उन,वारा रक्षण करते.आंधारात लपुन बसलेस ओळखू येत नाही.चिखलात घोंगडी आथरली तरी चिखल लागत नाही,पावसात भिजत नाही.आणी सर्वात महत्वाचे म्हणजे युध्दात खांद्यावरून घोगडी घेउन कमरबंध बाधलेस घोंगडी चिलखताचे काम करते तलवरीचे घाव लागत नसत.
हा धनगर बहूभाषिक समाज असल्याने उत्तरेतील पाल,बघेल,भारवाड,मालधारी,रब्बारी गडरीया हे सर्व मेढपाळ नातेवाईक समाज होळकराचे सैन्यात असलेने होळकर धनगर सैन्यास सारा भारत तोंडपाठ होता.

10:36pm Aug 13

पहिला शाहूला प्रथम सोडूनदिले गेले. त्याला धनाजी जाधव त्याचा सहकारी बाळाजी विश्वनाथासह जाऊन मिळाला पुढे बाळाजी विश्वनाथ पेशवा झाला.बाजिराव पेशवा हा त्याचा मुलगा पेशवा झाल.

याच काळात अजिंक्यविर मल्हारराव होळकर हा मेढपाळ धनगर स्वपराक्रमाने स्वराज्यातपुढे आला.जसे मागे आद.शिवाजीबापू शेंडगे (पराक्रमी सरदार शेंडगे पेड ,तासगावचे वंशातील) मा आण्णासाहेब डांगे .राजकारणात पुढे आले राज्यातील सार धनगर समाज त्यांच सोबत एकत्र आला तसेच तेव्हा राज्यातीलच नव्हे तर देशातील धनगर मल्हारराव होळकरासोबत बांड व पिवळ्या निशानाखाली एकत्र आले .े
-----------------
10:36pm Aug 13
छ. राजर्षि शाहू व टिळकवादाचा फायदा "फोडा व राज्य करा " याने ईग्रजानी शिवकार्यात टाळाटाळ सुरू ठेवली . शिवसमाधीचा फंड डेक्कन बँकेत ठेवला होता ती बँक दिवाळखोरीत गेली. श्री. शिवाजी फंडाचे पैसे बुडाले.राजश्री शाहूंची टिळकानी पुर्वीच २६ आँगष्ट १८९५ मध्ये या कार्यासाठी दरबारात जाऊन भेट घेतली होती. मानापमानातून समाधी जिर्नोध्दाराचे कार्य तडीस गेले नाही..पुढे टिळकाना मंडालेचा करावास ईग्रजानी स्वराज्य जागृतीचा राग मनी धरून घडवला.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे वडील
लखुजीराजे जाधवराव, बंधू अचलोजीराजे जाधवराव,
रघुजीराजे जाधवराव आणि भाचा यशवंतराजे जाधवराव
यांची ३८४ वी पुण्यतिथी !!
!! त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मानाचा त्रिवार
मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम !
महाराजा तुकोजीराव होळकर (प्रथम ) 25July 1725 - 15 Aug 1797
मराठा साम्राज्याची सीमा उत्तरेत अटक (अफगानिस्तान) नदीपार नेण्यात सिंहाचा वाटा असणारे . आपल्या भीमकाय शौर्यावर दक्षिणेत तुंगभद्रे जवळ टिपुसुलातानला पराजित करून मराठा राज्य स्तापन करणारे पहिल्या मराठा - इंग्रज बोरघाट येथील लढाईत इंग्रजांचा पराभव करणारे. अजिक्यवीर महायोध्ये मल्हारराजे होळकर यांचे सेनापती आणी होळकर राजवंशाचे चौथे राजे (१७९५ ते १७९७ ) "महाराजा तुकोजीराजे होळकर" (प्रथम) यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ... व मानाचा जय मल्हार !

छत्रपती राजश्री शाहू

छत्रपती राजश्री शाहू
महाराजांच्या जीवनातील खरां प्रसंग !!
छत्रपती राजश्री शाहू महाराजांना कुस्तीचे मोठे
व्यसन. कोल्हापूरचा गादीवर राज्याभिषेक
झाला तेव्हापासून ते ३ ला पहाटे उठून २-३ तास
लढती करत असत. महिन्यातून २ वेळा ते
शिकारीला जात असत... तत्कालीन ब्रिटीश कलेक्टर
यांना त्यांचा हा छन्द खूप आवडत असे, ते
सुद्धा त्यांच्याबरोबर शिकारीला जात असत.
छत्रपती राजश्री शाहू महाराज शिकार करत ती फक्त
माजलेल्या वाघांची किंवा अपवाद
वगळता कधीकधी जीवावर बेतले कि सांबर
किंवा काळवीट याची. एके दिवस रोजचा सराव संपवून
राजे व ब्रिटीश कलेक्टर जंगलात शिकारीला गेले...
आजचा सावज होता एक वाघ.
सकाळचा प्रहर टळून दुपार होत आली..
शिकारी मंडळी दबा धरूनच होती. मात्र पुढे
त्यांना वेगळेच पाहायला मिळाले.. एक पिसाळलेला गहू
रेडा सैरावैरा धावत होता... त्याने जंगलात
नुसता हैदोस मांडला होता . राजे व
अधिकारी घोड्यावर स्वार झाले व त्याचा पाठलाग करू
लागले.. त्या गहू रेड्याने
त्या माजलेल्या वाघाला आपल्या शिंगणे मारून टाकले
होते.. हे पाहून ब्रिटीश अधिकारी घोड्यावरून
पायउतार होऊन झाडावर चढायला धावले. नेमका हाच
फायदा उठवत तो धुंद रेडा त्या ब्रिटीश
अधिकारयाकडे आपला मोर्चा वळवत तुफान वेगाने
धावत सुटला...
हे पाहून जातिवंत पैलवान असलेले शाहूराजे स्वत:
घोड्यावर पायउतार झाले व त्या घोड्याच्या आडवे
गेले.. ते ब्रिटीश अधिकारी सुसाट धावत पळत
सुटले.., राजांनी मोठ्या हिमतीने त्या रेड्याचे शिंग
आपल्या दोन्ही हातात धरून त्याला रेटायचा प्रयत्न
केला.. रेडा व राजे दोन्हीही चवताळलेले. राजेंना मात्र
आता राग अनावर झाला.. त्यांनी हाताची मुठ
आवळली व एक जबरदस्त ठोका रेड्याच्या डोक्यात
मारला.. २-३-५-६ असे सलग ठोके बसल्यावर
रेडा जागीच चित पडला. मग राजांनी जवळ
पडलेली बंदूक काढून ३ बार त्या रेड्यात उतरवले. हे
पाहून तो ब्रिटीश अधिकारी अक्षरश
राजेंच्या पाया पडू लागला.
आजही भवानी मंडप कोल्हापूर येथे
हया रेड्याची भुसा भरलेली प्रतिकृती आहे.
छत्रपती राजश्री शाहू महाराज हे अतिशय उत्कृष्ट
दर्जाचे मल्ल(पहेलवान) होते... महाराज
आपल्या प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्तीच्या रीगणांबाहेर
उचलून फेकत असत... बुद्धिचातुर्य आणि शरीराने
बलवान असेलेला हा रयतेचा राजा. महाराज
मुजरा तुम्हांला !!

Sunday 21 July 2013

धनगरांच्या पशुचराई करिता.....

धनगरांच्या पशुचराई करिता ज्या कुरणाच्याजमिनी आहेत त्यावर राजकारणी ,गावगुंड, भांडवलदार, बिल्डर व उद्योजक हे स्वतःहाचे काँलेज, उद्योग, बंगले, तारांकित हाँटेल, व वसाहती उभारत आहेत, महाराष्ट्रातील शासन व प्रशासनात असणा-या मराठावादी व मनुवादी यांच्या संगनमताने चराऊ कुरणांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात हे लोक लाटत आहेत. त्यामुळे धनगरांपुढे पशुचराईच्या कुरणांच्या जमिनीचा प्रश्न बिकट झालेला आहे. हे सत्य ओळखून प्रस्थापितांना विस्थापीत करण्यासाठी धनगरांनी सिद्ध झाले पाहिजे.
----------------------------------------------------------
हडप्पा मोहेंजोदडो नावाने ओळखल्या जाणा-या जगातील भारतीय प्राचीन संस्कृतीचे जनक मूलतः धनगर आहेत. हा मूलनिवासी पशुपालक समूह त्या संस्कृतीचा वारस आहे. ही जमात या देशातील आदिवासी आहे.
या संस्कृतीच्या उत्खननात अनेक चिञ, शिल्प व मुद्रा सापडल्यात त्यांवर पशुंची व पशुपालकांची चिञ कोरलेली आहेत. यावरुन ही संस्कृती पशूपालकांची होती हे सिद्ध होते. नंतर ती उत्क्रात होत - होत नागरी संस्कृतीत परावर्तीत झाली. ही संस्कृती स्ञीप्रधान होती. मातृसत्ताक पद्धतीवर आधारलेली होती. ही संस्कृती अतिशय प्रगत, समृद्धशाली, व वैभवशाली होती. तेथील लोकांमध्ये परस्परात समता, ममता व बंधुता होती. स्वातंञ्य, न्याय या मूल्यांवर ती अधिष्ठीत होती. या संस्कृतीचा -हास वैदिक आर्यांनी घडवून आणला असे अनेक इतिहास तद्न्यांचे म्हणने आहे.

----------------------------------------------
प्राचीन काळी द्न्यान विद्न्यानाची आजच्या सारखी प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे विश्वनिर्मीतीचा व सजीवांच्या उत्पत्तीचा संबंध देवाशी जोडला गेला होता. या विश्वाचा जन्म झाल्यापासुन ज्या रासायनिक आणि भौतिक प्रक्रीया निरंतर होत राहिल्यात त्यातूनच आजची सजीव सृष्टी उदयास आली. हे ठामपणे विद्न्याने सिद्ध केलेले आहे. तरी देखील ज्या ऐतखाऊ लोकांचा धंदा देव -धर्मावर चालतो ; ते सत्संग, प्रवचनात साक्षात देवांनीच हे सर्व निर्माण केल्याचा खोटा आणि निराधार प्रचार करत असतात. विश्वनिर्मीती कोणत्याही ' दिव्यरूपी ईश्वर शक्तीतून ' झालेली नसून ती एक नैसर्गिक प्रक्रीया आहे.
--------------------------------------------
अलिकडे महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या नावाखाली धनगर समाजातीलच तथाकथीत दलाल धनगर समाजाला इतर पक्ष व संघटनेच्या दावणीला बांधण्याचा कट आखत आहेत. कोणी बीजेपी -शिवसेना -मनसेला तर कोणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि तत्सम पक्षाला समाजास नेऊन भीडवू इच्छीतात ;तर काही समाज परिवर्तन करण्याच्या नावाखाली संघ, बिग्रेड, सेफ, मोर्चा व तत्सम संघटनांमध्ये समाजाला नेऊ इच्छितात.
पण आपण स्वत: समाजाचा बळकट पक्ष व व्यापक संघटना निर्माण करून इतरांना त्यात जोडण्यासाठी अशा दलालांकडे कोणतेच कृती कार्यक्रम नसतात. चिंताग्रस्त समाजाला चिंतनाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोणतेच नियोजन नसते. पद -प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी डोळे मिटून स्वार्थांधाने झपाटलेल्या आणि दुस-यांचे झेडे स्वखांद्यावर वाहून गुलाम व लाचार बनलेल्या अशा प्रवृत्तीशिल महाशयांना धनगर समाजाने यांचा दळभद्रीपणा ओळखून खडया सारखे बाजुला काढूण ठेवणे गरजेचे आहे .





होमेश भुजाडे
नागपूर 
9422803273

इस किले को मुग़लो द्वारा बनवाया गया था जो बाद में खिंची शाशकों और फिर मल्हार राव होल्कर के अंतर्गत रहा। किला प्रांगण के अंदर 9 तोपें भी हैं। मलहरगढ़ गाँव में ही जैन तारण तरण समाज का एक विशाल मंदिर भी है। साथ ही एक हनुमान मंदिर और एक मुस्लिम संत की मज़ार भी स्तिथ है।

महाराष्ट्रात लोकसंख्येने क्रमांक एकवर धनगर समाज....

 महाराष्ट्रात लोकसंख्येने क्रमांक एकवर असणा-या धनगर समाजाचे राजकारणाकडे अक्षम्य दर्लक्षझालेले आहे .राजकारण फार वाईट असते. राजकारणम्हणजे गजकरण. असा समज धनगरांचा झाल्यामुळेवा केल्या गेल्यामुळे ही जमात राजकारणातून जवळपासपुर्णतः बाद होण्याच्या मार्गावर आहे.राजा बनण्यासाठी जे केले जाते तेच राजकारण .हेचमुळात तो विसरून बसलेला आहे.राजकारण हे सत्ता व पदप्राप्तीसाठी करायचे असते .राजकारणाचा सरळ संबंध हा शासन संस्थेशी असतो.सत्ता कोणासाठी आणि कशासाठी राबवायची हेठरवण्याशी असतो. निर्धारित उद्दिष्टेगाठण्यासाठी असतो.राजकारण हे मानव समाजाचे अभिन्न अंग आहे.समाजाचा गाढा सुरळीत चालवण्यासाठी निर्माणकेलेल्या शासनसंस्थेवर राजकारणाचा प्रचंड प्रभावपडतो. जो व्यक्ती व समाज, ज्या संस्था वसंघटना राजकारणा पासुन दूर राहतात ; एक तर तेराजकारण व समाजकारणया दोन्हीच्या प्रवाहा बाहेर फेकले जातात. दुसरेषंढत्वामुळे नवनिर्मिती तर होणे शक्य नाही.अशावेळी हातबडवत बसण्यापलिकडचा ऊद्योग ते करू शकत नाहीत.एकंदरित राजकारणा पासुन दर राहणे वा नकारात्मकदृष्टिकोन जोपासणे हा षंढत्वाचा आजार आहे.कल्याणकारी समाज व राज्यनिर्मितीची संकल्पना शासन संस्थेत सहभागी होऊनचती पूर्ण करता येते.शासन आणि प्रशासनया दोन्हीचा ताबा मिळवण्यासाठी धनगरांनी सिझाले पाहिजे. केवळ प्रतिक्रीयावादी बनू नये तरप्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.
---------------------------------------------
पंढरपूरचा विठोबा वा विठ्ठल हा देव नसून पशुपालन करणा-या धनगरातील तो शूरवीर पुरूष आहे. हे किती धनगरांना माहित आहे ?
शिळावर कोरलेल्या पूज्य वीरांच्या मुर्तींना वीरगळ असे म्हणतात. वीरगळ या शब्दाचा अर्थ वीरगती प्राप्त झालेला असा होतो.
पशुंची चोरी करणारे दरोडेखोर ,हिंसक प्राणी, यांच्यापासून पशुंचे ,कुटूंबाचे तथा समाजाचे रक्षण करत असतांना वीरगतीस प्राप्त झालेल्यांची विरगळ बनविण्याची परंपरा धनगरात होती....

होमेश भुजाडे
नागपूर 
9422803273