Friday 30 August 2013

महाराष्ट्रात लोकसंख्येने क्रमांक एकवर असणा-या धनगर समाजाचे राजकारणाकडे अक्षम्य दर्लक्ष झालेले आहे .राजकारण फार वाईट असते. राजकारण म्हणजे गजकरण. असा समज धनगरांचा झाल्यामुळे वा केल्या गेल्यामुळे ही जमात राजकारणातून जवळपास पुर्णतः बाद होण्याच्या मार्गावर आहे. 
राजा बनण्यासाठी जे केले जाते तेच राजकारण .हेच मुळात तो विसरून बसलेला आहे.राजकारण हे सत्ता व पद प्राप्तीसाठी करायचे असते .
राजकारणाचा सरळ संबंध हा शासन संस्थेशी असतो. सत्ता कोणासाठी आणि कशासाठी राबवायची हे ठरवण्याशी असतो. निर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी असतो.
राजकारण हे मानव समाजाचे अभिन्न अंग आहे. समाजाचा गाढा सुरळीत चालवण्यासाठी निर्माण केलेल्या शासनसंस्थेवर राजकारणाचा प्रचंड प्रभाव पडतो. जो व्यक्ती व समाज, ज्या संस्था व संघटना राजकारणा पासुन दूर राहतात ; एक तर ते राजकारण व समाजकारण या दोन्हीच्या प्रवाहा बाहेर फेकले जातात. दुसरे षंढत्वामुळे नवनिर्मिती तर होणे शक्य नाही. अशावेळी हात
बडवत बसण्यापलिकडचा ऊद्योग ते करू शकत नाहीत. एकंदरित राजकारणा पासुन दर राहणे वा नकारात्मक दृष्टिकोन जोपासणे हा षंढत्वाचा आजार आहे. कल्याणकारी समाज व राज्य निर्मितीची संकल्पना शासन संस्थेत सहभागी होऊनच ती पूर्ण करता येते.
शासन आणि प्रशासन या दोन्हीचा ताबा मिळवण्यासाठी धनगरांनी सिद्ध झाले पाहिजे. केवळ प्रतिक्रीयावादी बनू नये तर प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.
होमेश भुजाडे
नागपूर
9422803273

Thursday 29 August 2013

ब्राह्मण हेच हिंदू धर्माचे कर्णधार आहेत. हिंदू धर्माला ते आपली जहांगीर समजतात. म्हणूनच या धर्माला मनमानी पद्धतीने आपल्या हित रक्षणासाठी स्वार्थीपणाने आजपर्यंत राबवत आलेले आहेत.स्वजातीय व उच्चवर्णीय विकासापलीकडे हिंदू धर्मीय म्हणून इतर शूद्रातिशूद्र जातीच्या विकासासाठी यांनी कवडी मोलाचे देखील काम केलेले नाही. अलिकडे सेवाभावी काम केल्याचा कांगावा संघपरिवारातील संघटना करत असल्या तरी त्यांचा हेतू हिंदुत्वाची प्रयोग शाळा म्हणून हिंसा माजवण्यासाठीच आसतो हे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे.
बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.धनगर -बहुजन राष्ट्रीय समाजावर हिदुत्व लादण्याचा संघ परिवार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. मंदिर - मशिदीच्या नावावर हिंदू -मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवित आहेत. धर्मांतरणाच्या नावावर ख्रिश्चनांच्या विरूद्ध रक्ताची होळी खेळत आहेत. कपोलकल्पीत देवदेवतांना, निर्थक कर्मकांडांना व नितीभ्रष्ट धर्माचार्यांना अतिशय महत्त्व दिल्या जात आहे. ही बुवा, बापू, महाराज, अम्मा, देवी, साध्वी आदी मंडळी लाखो रूपयांची उधळण करून प्रवचन व सत्संग यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिकतेचे प्रदर्शन करून,' ब्राह्मणी हिंदुत्व ' बहुजनांनवर बिंबवित आहे. ही सर्व धर्माचार्य हिंदुत्वाचे सेनापती आहेत. भौतिक प्रगती पेक्षा आध्यात्मिक प्रगती श्रेष्ठ आहे. असे वांझोटे तत्वद्न्यान बहुजनांच्या गळी उतरवतात . आणि स्वतः माञ भौतिक सुखाच्या पंचतारांकित ऐश्वर्यात लोळतात. अशा स्वार्थांध व धर्मांध संत -महंतांचे अलिकडे पेवच फुटलेले आहे. सर्व TV चँनल्सवर यांचाच बोलबाला असून संविधानातील वैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे स्पष्ट संकेत रोज पायदळी तुडवल्या जात आहे. यापासून धनगर- बहुजनांनी सावध राहिले पाहिजे.म. गौतम बुद्ध हे मुलतः पशुपालक धनगर वंशातीलच आहेत.'गौतम 'हा संस्कृत शब्द असून पाली भाषेत बुद्धास गोतम असेच रूप वापरलेले आहे. 'गोतम ' हे बुद्धाच्या घराण्याचे नाव असून वाडवडिलांपासून वंशपरंपरेने ते चालत आलेले आहे.सिद्धार्थाचे वडील सुद्धा गोतमच होते. गोतम हा शब्द गो + तम या शब्दापासुन बनलेला आहे. गो म्हणजे गाय आणि तम म्हणजे विपूल प्रमाणात. म. गौतम बुद्ध व त्यांचे वंशज गायींचे म्हणजेच पशुंचे मोठ्या प्रमाणात पालन करत असल्यामुळे त्यांना गोतम म्हटल्या जात होते. वैदिक ब्राम्हणांच्या यद्न्यातील गोहत्येला प्राचीन काळी विरोध करण्यामध्ये सिद्धार्थ अग्रस्थानी होते. त्याचे कारण ' गोतम ' या शब्दात दिसते.जेव्हा -जेव्हा कोणत्याही शोषणाच्या व्यवस्थेविरूद्ध बोलले वा लिहिले तर ती गरळ ओकणे नव्हे. तर शोषणाच्या विविध पैलूंना उजागर करणे होय.मी स्वतः या शोषणा पासून मुक्त झालो असे म्हणना-यांनी समाजास मुक्त करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. केवळ मी मानत नसण्याचा स्वार्थी आनंद नको.मराठ्यांच्या राजकिय शोषणाबद्दल बोलल्यास टाळ्या पिटणारे, ब्राम्हणांनी केलेल्या शोषणाबद्दल बोलताच टाळके पिटवत बसतात ; हे कोणत्या रसायना पोटी ?
शोषण हे शोषणच असते मग ते कोणत्याही जाती - धर्माने केलेले असो .ज्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा बनू नये म्हणून धर्मांध पक्ष आणि संघटना ऐडी - चोटीचा जोर लावत असतांना हिंदुत्वाचे वाहक बनलेल्यांनी कायद्याची भाषा करू नये .भारतीय समाजात
वैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे राष्ट्रकार्य सोडून प्रचार प्रसार माध्यमांमध्ये अंधश्रद्धेचा महापुर वाहतांना पाहून मन विषण्ण होते. तेव्हा ही माध्यमे कोणाची हस्तक म्हणून काम कर
शोषण हे शोषणच असते मग ते कोणत्याही जाती - धर्माने केलेले असो .ज्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा बनू नये म्हणून धर्मांध पक्ष आणि संघटना ऐडी - चोटीचा जोर लावत असतांना हिंदुत्वाचे वाहक बनलेल्यांनी कायद्याची भाषा करू नये .भारतीय समाजातवैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे राष्ट्रकार्य सोडून प्रचार प्रसार माध्यमांमध्ये अंधश्रद्धेचा महापुर वाहतांना पाहून मन विषण्ण होते. तेव्हा ही माध्यमे कोणाची हस्तक म्हणून काम करतात हे दिसून येते
नागपूर 
होमेश भुजाडे