Friday, 30 August 2013

महाराष्ट्रात लोकसंख्येने क्रमांक एकवर असणा-या धनगर समाजाचे राजकारणाकडे अक्षम्य दर्लक्ष झालेले आहे .राजकारण फार वाईट असते. राजकारण म्हणजे गजकरण. असा समज धनगरांचा झाल्यामुळे वा केल्या गेल्यामुळे ही जमात राजकारणातून जवळपास पुर्णतः बाद होण्याच्या मार्गावर आहे. 
राजा बनण्यासाठी जे केले जाते तेच राजकारण .हेच मुळात तो विसरून बसलेला आहे.राजकारण हे सत्ता व पद प्राप्तीसाठी करायचे असते .
राजकारणाचा सरळ संबंध हा शासन संस्थेशी असतो. सत्ता कोणासाठी आणि कशासाठी राबवायची हे ठरवण्याशी असतो. निर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी असतो.
राजकारण हे मानव समाजाचे अभिन्न अंग आहे. समाजाचा गाढा सुरळीत चालवण्यासाठी निर्माण केलेल्या शासनसंस्थेवर राजकारणाचा प्रचंड प्रभाव पडतो. जो व्यक्ती व समाज, ज्या संस्था व संघटना राजकारणा पासुन दूर राहतात ; एक तर ते राजकारण व समाजकारण या दोन्हीच्या प्रवाहा बाहेर फेकले जातात. दुसरे षंढत्वामुळे नवनिर्मिती तर होणे शक्य नाही. अशावेळी हात
बडवत बसण्यापलिकडचा ऊद्योग ते करू शकत नाहीत. एकंदरित राजकारणा पासुन दर राहणे वा नकारात्मक दृष्टिकोन जोपासणे हा षंढत्वाचा आजार आहे. कल्याणकारी समाज व राज्य निर्मितीची संकल्पना शासन संस्थेत सहभागी होऊनच ती पूर्ण करता येते.
शासन आणि प्रशासन या दोन्हीचा ताबा मिळवण्यासाठी धनगरांनी सिद्ध झाले पाहिजे. केवळ प्रतिक्रीयावादी बनू नये तर प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.
होमेश भुजाडे
नागपूर
9422803273

Thursday, 29 August 2013

ब्राह्मण हेच हिंदू धर्माचे कर्णधार आहेत. हिंदू धर्माला ते आपली जहांगीर समजतात. म्हणूनच या धर्माला मनमानी पद्धतीने आपल्या हित रक्षणासाठी स्वार्थीपणाने आजपर्यंत राबवत आलेले आहेत.स्वजातीय व उच्चवर्णीय विकासापलीकडे हिंदू धर्मीय म्हणून इतर शूद्रातिशूद्र जातीच्या विकासासाठी यांनी कवडी मोलाचे देखील काम केलेले नाही. अलिकडे सेवाभावी काम केल्याचा कांगावा संघपरिवारातील संघटना करत असल्या तरी त्यांचा हेतू हिंदुत्वाची प्रयोग शाळा म्हणून हिंसा माजवण्यासाठीच आसतो हे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे.
बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.बहूजन समाजास देव - दैववादात, पाप -पुण्यात, स्वर्ग -नरकात आकंठ बुडवून कायमचे अंधश्रद्धाळू बनवून ब्राह्मणी व्यवस्थेचे वाहक बनविले.त्याद्वारे दानदक्षिणा ऐटण्यासाठी कर्मकांडाच्या मोहजालात अडकविले. त्यांच्या मनमेंदूत धार्मीक दहशत निर्माण करून भीतीग्रस्त मानसिकता बनविली.धनगर -बहुजन राष्ट्रीय समाजावर हिदुत्व लादण्याचा संघ परिवार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. मंदिर - मशिदीच्या नावावर हिंदू -मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवित आहेत. धर्मांतरणाच्या नावावर ख्रिश्चनांच्या विरूद्ध रक्ताची होळी खेळत आहेत. कपोलकल्पीत देवदेवतांना, निर्थक कर्मकांडांना व नितीभ्रष्ट धर्माचार्यांना अतिशय महत्त्व दिल्या जात आहे. ही बुवा, बापू, महाराज, अम्मा, देवी, साध्वी आदी मंडळी लाखो रूपयांची उधळण करून प्रवचन व सत्संग यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिकतेचे प्रदर्शन करून,' ब्राह्मणी हिंदुत्व ' बहुजनांनवर बिंबवित आहे. ही सर्व धर्माचार्य हिंदुत्वाचे सेनापती आहेत. भौतिक प्रगती पेक्षा आध्यात्मिक प्रगती श्रेष्ठ आहे. असे वांझोटे तत्वद्न्यान बहुजनांच्या गळी उतरवतात . आणि स्वतः माञ भौतिक सुखाच्या पंचतारांकित ऐश्वर्यात लोळतात. अशा स्वार्थांध व धर्मांध संत -महंतांचे अलिकडे पेवच फुटलेले आहे. सर्व TV चँनल्सवर यांचाच बोलबाला असून संविधानातील वैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे स्पष्ट संकेत रोज पायदळी तुडवल्या जात आहे. यापासून धनगर- बहुजनांनी सावध राहिले पाहिजे.म. गौतम बुद्ध हे मुलतः पशुपालक धनगर वंशातीलच आहेत.'गौतम 'हा संस्कृत शब्द असून पाली भाषेत बुद्धास गोतम असेच रूप वापरलेले आहे. 'गोतम ' हे बुद्धाच्या घराण्याचे नाव असून वाडवडिलांपासून वंशपरंपरेने ते चालत आलेले आहे.सिद्धार्थाचे वडील सुद्धा गोतमच होते. गोतम हा शब्द गो + तम या शब्दापासुन बनलेला आहे. गो म्हणजे गाय आणि तम म्हणजे विपूल प्रमाणात. म. गौतम बुद्ध व त्यांचे वंशज गायींचे म्हणजेच पशुंचे मोठ्या प्रमाणात पालन करत असल्यामुळे त्यांना गोतम म्हटल्या जात होते. वैदिक ब्राम्हणांच्या यद्न्यातील गोहत्येला प्राचीन काळी विरोध करण्यामध्ये सिद्धार्थ अग्रस्थानी होते. त्याचे कारण ' गोतम ' या शब्दात दिसते.जेव्हा -जेव्हा कोणत्याही शोषणाच्या व्यवस्थेविरूद्ध बोलले वा लिहिले तर ती गरळ ओकणे नव्हे. तर शोषणाच्या विविध पैलूंना उजागर करणे होय.मी स्वतः या शोषणा पासून मुक्त झालो असे म्हणना-यांनी समाजास मुक्त करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. केवळ मी मानत नसण्याचा स्वार्थी आनंद नको.मराठ्यांच्या राजकिय शोषणाबद्दल बोलल्यास टाळ्या पिटणारे, ब्राम्हणांनी केलेल्या शोषणाबद्दल बोलताच टाळके पिटवत बसतात ; हे कोणत्या रसायना पोटी ?
शोषण हे शोषणच असते मग ते कोणत्याही जाती - धर्माने केलेले असो .ज्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा बनू नये म्हणून धर्मांध पक्ष आणि संघटना ऐडी - चोटीचा जोर लावत असतांना हिंदुत्वाचे वाहक बनलेल्यांनी कायद्याची भाषा करू नये .भारतीय समाजात
वैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे राष्ट्रकार्य सोडून प्रचार प्रसार माध्यमांमध्ये अंधश्रद्धेचा महापुर वाहतांना पाहून मन विषण्ण होते. तेव्हा ही माध्यमे कोणाची हस्तक म्हणून काम कर
शोषण हे शोषणच असते मग ते कोणत्याही जाती - धर्माने केलेले असो .ज्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा बनू नये म्हणून धर्मांध पक्ष आणि संघटना ऐडी - चोटीचा जोर लावत असतांना हिंदुत्वाचे वाहक बनलेल्यांनी कायद्याची भाषा करू नये .भारतीय समाजातवैद्न्यानिक दृष्टिकोन रूजवण्याचे राष्ट्रकार्य सोडून प्रचार प्रसार माध्यमांमध्ये अंधश्रद्धेचा महापुर वाहतांना पाहून मन विषण्ण होते. तेव्हा ही माध्यमे कोणाची हस्तक म्हणून काम करतात हे दिसून येते
नागपूर 
होमेश भुजाडे

Sunday, 28 July 2013

मानवांचे अहित करून स्वस्वार्थ साधणारे जातीयवादी, धर्मवादी, आतंकवादी, नक्षलवादी असोत किंवा दरोडेखोर, भ्रष्टाचारी, बलत्कारी, खुनी, दंगली घडविणारे, फसवणूक, भेसळ करणारे असोत हे सर्वच कोणत्या ना कोणत्या धर्माला व ईश्वराला मानणारेच असतात. त्यांची देवा -धर्मावर असिम श्रद्धा असते. तेंव्हा धर्मावर प्रेम करणारे धार्मिक आणि देवावर श्रद्धा असणारे श्रद्धाळू चांगले संसंकारित असतात, मानवतावादी असतात असे कोणत्या प्रमाणाच्या आधारावर म्हणावे ? 
जे ईश्वरास मानतात. त्यावर अतुट श्रद्धा ठेवतात . त्यास राञंदिवस भजतात -पुजतात. ते सर्व जीवनात सदासर्वकाळ सुखी व आनंदी असतात आणि असे न करणारे दुःखी असतात याचे आधारभूत प्रमाण तरी कोणते ?
अपघाताने, विविध दुर्धर लहान मोठ्या आजाराने ग्रस्त असणारे ९९.९९% रोगी हे ईश्वरावर धर्मावर , अध्यात्मावर दृढ श्रद्धा ठेवणारे असूनही दवाखान्यात भरती का असतात ? नैसर्गिक आपत्तीत मरणारे व पंगुत्व आलेले निराळेच.
ज्या व्यक्ती कोणत्याही देव -धर्माला मानीत नाहीत त्यांना नास्तिक व धर्मद्रोही ठरविल्या जाते. परंतु अशी व्यक्तीच निस्वार्थी व ख-या अर्थाने मानवतावादी असतात. जेव्हा -जेव्हा व्यक्ती ही देवाची व धर्माची नाळ तोडत जाते ; तेव्हा - तेव्हा ती अधिकाधिक मानवाच्या जवळ जाते आणि ख-या अर्थाने मानवतादी बनत असते .

भारतात जेवढ्या शाळा नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीने गावोगावी मंदिरांची भरमार आहे. भारताची प्रगती खरंच मंदिरं बांदल्याने होणार की शाळा बांधल्याने ? भारताचे भविष्य घडवणा-या शाळा -विद्यार्थ्यांना ऊन - वारा - पाऊस यांची झळ ; आणि देवांसाठी व बुवा, बापू, साध्विंसाठी पंचतारांकित मंदिरं व आश्रम ही या देशाची विसंगती. सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थळांवर शासनाने 80G नुसार कर सवलत न देता त्यावर कर आकारायला हवा.तो पैसा त्या त्या धर्मातील लोकांच्या कल्याणासाठी खर्च करायला हवा.
मानवाच्या सर्वांगीण ऊन्नती साधण्याचा प्रथम मार्ग शिक्षण होय. म्हणून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. निरक्षरता ही राष्ट्र -हासाचे धोतक आहे ना की प्रगतीचे.
निर्जीव दगडांच्या मुर्तीसाठी मंदिरं बांधण्याऐवजी जिवंत ह्रदयाच्या मानवांच्या अपत्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शाळा बांधा ! देवाचे भक्त बनण्यापेक्षा विद्येचे उपासक व्हा !

होमेश भुजाडे
नागपूर 


Friday, 26 July 2013


क्या आप यकीन कर सकते हैं कि गुलाम भारत में अंग्रेज सरकार को कोई भारतीय महाराजा कर्ज भी दे सकता है।
वो भी थोड़ा-बहुत नहीं पूरे एक करोड़ रुपए का। जी हां यह पूरी तरह सच है और इतिहास के पन्नों में दर्ज भी है।
इंदौर के होलकर राजवंश के महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय ने ब्रिटिश गर्वनर को इंदौर के आसपास रेलवे के तीन सेक्शन को जोडऩे के लिए रेलवे लाइन बिछाने के लिए एक करोड़ रुपए का कर्ज दिया था।ब्रिटिश गर्वनर ने महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय से 1869 में एक करोड़ रुपए का कर्ज लिया था।25 मई 1870 को शिमला में वायसरॉय और गर्वनर जनरल इन कौंसिल ने इस समझौते पर मुहर लगाई थी।पूरे जिले में रेलवे लाइन की कुल लंबाई 117.53 किमी थी। जो रेलवे के तीन सेक्शन इंदौर-खंडवा, इंदौर-रतलाम-अजमेर और इंदौर- देवास-उज्जैन में बंटी थी।होलकरों से कर्ज लेने के बाद अंग्रेजों ने 1869 में खंडवा-इंदौर रेलवे लाइन का निर्माण किया। बाद में इस रेललाइन को होलकर स्टेट रेलवे कहा जाने लगा।इंदौर में टेस्टिंग के लिए पहला रेलवे इंजन हाथियों द्वारा खींचकर ट्रैक तक लाया गया था।1877 में रेलवे पूरी तरह काम करने लगी थी।
महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।
महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल की1877 में रेलवे पूरी तरह काम करने लगी थी।महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।
महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल कीमहाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय मध्य भारत के पहले ऐसे शासक थे जिन्होंने रेलवे की स्थापना और उसके लाभ को समझते हुए दक्षिण और उत्तर भारत को जोडऩे के लिए रेलवे ट्रैक बनाने हेतु धन मुहैया कराया।महाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल कीमहाराजा तुकोजीराव होलकर द्बितीय के 42 वर्ष लंबे शासन काल में इंदौर स्टेट ने अधोसंरचना के मामले में जबरदस्त विकास और समृद्धि हासिल की


यह कर्ज 101 वर्ष के लिए 4.5 प्रतिशत वार्षिक ब्याज पर दिया गया था। जमीन पूरी तरह नि:शुल्क मुहैया कराई गई थी।

Thursday, 25 July 2013



शिवप्रेमी होळकर घराणे व वाघ्याचे
 स्मारक
ईग्रज सरकारने PWD चे ईजिनीयर एफ.डी.कँम्पबेल चे रिपोर्टवर वार्षीक ५ रूपये देखभाल दुरूस्ती खर्च शिवरायांचे समाधीसाठी लॉर्ड रे चे काळात मंजूर झाला.३० मे १८९५ रोजी सेनापती दाभाडे व लोकमान्य टिळकानी हिराबागेत मोठी सभा घेतली.स्वराज्यासाठी गणेशोत्वाबरोबर शिवजयंतीचे जागरणासाठी रायगडावरील शिवसमाधीसाठी पुण्यातील कॉग्रेस अधिवेशनात रे मार्केटमध्ये २९ डिसेबर १८९६ रोजी सुरेद्रनाथ बँनर्जी,प.मदनमोहन मालविय, लो.टिळक यांचे उपस्थितीत श्री शिवाजी फंड शिवजयंत्या शिवरायांचा स्वराज्याचा विचार प्रसार,ईग्रंजानी १८१८ साली रायगड उध्दवस्त केलेने दुर्लक्षित झालेली समाधीजिनोध्दार यासाठी सुरू केला.पुढे वेदोक्त प्रकरणात टिळकानी जातियवादी भुमिका घेतल्याने महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राम्हणेतर चळवळीने जन्म घेतला.

शिवरायांच्या रक्ताचे नसले तरी कार्याचे वारस
होळकर घराणे व वाघ्याचे स्मारक
----- या तुफानी धनगर सेनेने ३ जिल्ह्यापुरते राहिलेले हिंदवी स्वराज्य उत्तरेतल्या पाल,बघेल,गडरिया,रब्बारी,या धनगर बहूभाषिक नातेवाईक सैन्याच्य मदतीने ८६ जिल्ह्यापर्यत सर्व ५२ लढाया जिकणार्या मल्हारराव होळकर या धनगर विराने वाढवले .म्हणूनच छ पहिला शाहू यानी मल्हारराव होळकर यानां तत्कालीन राज्य व्यवस्थेतील २ क्रमाकाचे पद देऊन गौरवलशहाजहा ,े.औरगजेब स्वत:प्रथम सुभेदारहोते. व पुढ तेे बादशहा झाले.होळकरांच्या विजयी घौडदौडीवर खुष होऊन मल्हारबाबा होळकर सतत मृत्युच्याछायेखाली हिंदवी स्वराज्यकामी वावरत असल्याने छ.शाहूनी मल्हारराव होळकरांचेच फ्क्त पत्नीचे नावे ३३ मोठ्या गावासह खाजगीचे राज्य दिले .असा मान खुद्द छत्रपती वा पेशवे घराण्यातील स्त्रियांनादेखल दिला गेलेला नाही.यावरूनच हिंदवी स्वराज्यकामी धनगर होळकर सैन्याच्या भिमपराक्रमाची साक्ष पटते.



मेढपाळीतील सपाट प्रदेशातील मेढपाळीच्या ञानातून सपाट प्रदेशातील जमिनीतील खाचखळगे,चढउतार,लपण्याच्या जागा भटके जिवनामुळे कमितकमी गरजामध्ये जगण,प्रत्येक वनस्पतीत औषधी गुण आहेत त्याचा आर्क धनगरांना शेळ्यामेढ्याच्या दुधातुन मिळत आसल्याने प्रचंड मोठी रोगप्रतिकारक शक्ती ,काटकपणा,जातीवंत खरेपणा,उघड्या जंगल दर्याखोरे,माळरान ,निसर्गाच्या लहरीपणाचा अभ्यास ,पुर्वी शेतकरी पंचक्रोशी पुरतेच रोटीबेटी व्यवहार करत.मात्र मेढपाळ धनगर मेढपाळीसाठी सहज.प्रत्येक वर्षी -५००किलोमिटर सहज फिरतात पायी फिरण्यातुन झालेला अभ्यास

घोंगडी थंडी,उन,वारा रक्षण करते.आंधारात लपुन बसलेस ओळखू येत नाही.चिखलात घोंगडी आथरली तरी चिखल लागत नाही,पावसात भिजत नाही.आणी सर्वात महत्वाचे म्हणजे युध्दात खांद्यावरून घोगडी घेउन कमरबंध बाधलेस घोंगडी चिलखताचे काम करते तलवरीचे घाव लागत नसत.
हा धनगर बहूभाषिक समाज असल्याने उत्तरेतील पाल,बघेल,भारवाड,मालधारी,रब्बारी गडरीया हे सर्व मेढपाळ नातेवाईक समाज होळकराचे सैन्यात असलेने होळकर धनगर सैन्यास सारा भारत तोंडपाठ होता.

10:36pm Aug 13

पहिला शाहूला प्रथम सोडूनदिले गेले. त्याला धनाजी जाधव त्याचा सहकारी बाळाजी विश्वनाथासह जाऊन मिळाला पुढे बाळाजी विश्वनाथ पेशवा झाला.बाजिराव पेशवा हा त्याचा मुलगा पेशवा झाल.

याच काळात अजिंक्यविर मल्हारराव होळकर हा मेढपाळ धनगर स्वपराक्रमाने स्वराज्यातपुढे आला.जसे मागे आद.शिवाजीबापू शेंडगे (पराक्रमी सरदार शेंडगे पेड ,तासगावचे वंशातील) मा आण्णासाहेब डांगे .राजकारणात पुढे आले राज्यातील सार धनगर समाज त्यांच सोबत एकत्र आला तसेच तेव्हा राज्यातीलच नव्हे तर देशातील धनगर मल्हारराव होळकरासोबत बांड व पिवळ्या निशानाखाली एकत्र आले .े
-----------------
10:36pm Aug 13
छ. राजर्षि शाहू व टिळकवादाचा फायदा "फोडा व राज्य करा " याने ईग्रजानी शिवकार्यात टाळाटाळ सुरू ठेवली . शिवसमाधीचा फंड डेक्कन बँकेत ठेवला होता ती बँक दिवाळखोरीत गेली. श्री. शिवाजी फंडाचे पैसे बुडाले.राजश्री शाहूंची टिळकानी पुर्वीच २६ आँगष्ट १८९५ मध्ये या कार्यासाठी दरबारात जाऊन भेट घेतली होती. मानापमानातून समाधी जिर्नोध्दाराचे कार्य तडीस गेले नाही..पुढे टिळकाना मंडालेचा करावास ईग्रजानी स्वराज्य जागृतीचा राग मनी धरून घडवला.